एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो. ...
समाज कल्याण विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेल्या पाच वर्षापासून क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.लि. जिल्हा शाखा वर्धा याच्या मार्फत कर्मचारी सामाजिक न्याय भवन व शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था माळी कामासाठी कार्यरत होते. ...
नजीकच्या पडेगाव येथील अरुण रामाजी नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉ. राजेश सरोदे यांचे रुग्णालय गाठले. डॉ. सरोदे यांच्या सल्ल्यानेच वर्धेतील राधा कंम्यूटराईज पॅथालॉजी लॅबमध्ये रक्त नमुने घेण्यात आले. ...
कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; . ...
वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपा ...
नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आ ...
कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दाल ...
भरधाव जीपने कारला धडक दिली. यात दोन जण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता परिसरात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला. ...
केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे झालेल्या प्रचंड विनाशाचा विचार करून सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या डॉ. प्रिय ...
शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द् ...