शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. ...
वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते. ...
राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. ...
इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यां ...
देशभरात स्वच्छतेचा जागर होतोय, शहर स्वच्छ होत आहे. मात्र ग्रामीण भागाला स्वच्छतेचा गंध लागलेला नाही. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर या गावात बघायला मिळते. या गावात पाय ठेवताच सांडपाण्याचे पाट गल्लोगल्लीतून वाहतांना ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. ...
शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात र ...
पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छता ...