राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. ...
इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यां ...
देशभरात स्वच्छतेचा जागर होतोय, शहर स्वच्छ होत आहे. मात्र ग्रामीण भागाला स्वच्छतेचा गंध लागलेला नाही. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर या गावात बघायला मिळते. या गावात पाय ठेवताच सांडपाण्याचे पाट गल्लोगल्लीतून वाहतांना ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. ...
शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात र ...
पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छता ...
आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चा ...
तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ...
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ... ...