शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. ...
समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ...
जिल्ह्यात डेंग्यू या किटकजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात तातडीची सभा बोलावून आरोग्य विभाग व नगरपालिकेला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण ...
परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिल ...
नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे. ...
जि.प.च्या पंचायत विभागाचा बेताल कारभार व अधिकाऱ्यांची दंडुकेशाही याामुळे ग्रामीण पातळीवर कार्यरत अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या विभागाने शिक्षण क्षेत्रालाही आपले लक्ष केले आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत ...