ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासा ...
आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ...
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकºयांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आ ...
निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवळीकरांना पंतप्रधान आवास योजनेबाबत दिलेला शब्द पाळला आहे. राज्यात पहिल्यांदा ‘क’ स्तरीय नगर परिषदांमध्ये देवळीला हा मान मिळाला आहे. ८२० घरांची मंजूरी प्राप्त झाली आहे. ...
येथील शेतकरी विनोद कुंभारे यांचे गावाशेजारी तळेगाव एकुर्ली रस्त्यावर चार एकर शेतात सोयाबीनची लागवड केली; पण ते सोयाबीन पिवळे पडून मरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतात जवळपास अर्धा-अर्धा एकराचे खळे तयार झाले आहे. ...
वर्धा तालुक्यातील केळापूर येथे अस्वच्छता व गावाच्या मध्यभागातून वाहत असलेला नाला त्यातील घाण व गावाच्या बाजुलाच शेणखताचे ढिगारे या साऱ्या प्रकारामुळे डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहे. ...
विविध मागण्यांसाठी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या रिमझीम पावसाची तमा न बाळगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ...
कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु कर ...
नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली. ...
कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने ब ...