मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. ...
वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंत ...
येथील रहिवासी असलेल्या भारती जांभुळकर यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. या घटनेला ४८ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही पोलिसांना भारतीचा मारेकरी हुडकुन काढण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ६ जणांना ताब्यात घेवून चौकशी केली; पण ...
असाध्य आजार दुरस्तीचा दावा करणाऱ्या तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील भोंदू शंकर बाबाचा भंडाफोड अ.भा. अंनिस व काही जागरूक तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. या भोंदू बाबा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली ...
येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ...
आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार् ...
स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी क ...
मनसावळी येथील ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या रक्षणासह बॅकांनाही शेतकरी आरक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. ...
एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. ...
पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले ना ...