चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो. ...
बँकेत पैसे अडकून पडलेल्या ९५ वर्षीय वयोवृद्ध आजारी शेतकºयाला सोबत घेत त्याच्या परिवारास किसान अधिकारी अभियानच्यावतीने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला. ...
सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल. ...
शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती ग ...
पाहूनपणासाठी आलेल्या मामाने भाचीच्या घरातून मौल्यवान साहित्यासह रोख लंपास केल्याची घटना महाकाळी येथे घडली. या प्रकरणातील आरोपी अशोक हरिषचंद्र भलावी (४२) रा. नागपूर याला खरांगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. ...
वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला. ...
देवळी येथील गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. ...
सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत तंबाखू नियंत्रण कक्षाने मागील तीन वर्षात २८७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५३ हजार ९४० रुपयाचा दंड वसूल केला आहे. ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. ...