विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्णाची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) चा साजरा होणारा बाल गोपालांचा लाकडी नंदी पोळा लौकिक मिळवून आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला तान्हा पोळा १४० वर्षाच्यावर जात आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. ...
महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत वाघोली येथील शेतकरी हिरामण महादेव नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठयाचे वीज खांब आणि तार तुटुन १४ महिने विद्युत पुरवठा बंद ठेवल्या प्रकरणी विद्युत लोकपाल नागपूर यांनी दोषी अभियंत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला ...
नकोशी झालेल्या चार महिन्याच्या चिमुकलीला धावत्या रेल्वे गाडीत सोडून देण्यात आले. पालकांना नकोशी झालेली ही ‘लक्ष्मी’ (काल्पनीक नाव) वर्धा लोहमार्ग पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ...
दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला ...
समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर शेंडगाव रोडवर सापळा रचून नाकेबंदी केल्यानंतर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसांची गाडी व अन्य एका वाहनास उडवून तीन जणांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ...
जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत ...
सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व ...
पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...