देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. ...
वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. ...
दमदार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असताना बारशीचा दिवस असलेल्या शुक्रवार २१ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस बरसला. दुपारी १२ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाचा कमी-अधिक जोर त्या दिवशी जिल्ह्यात कायम होता. ...
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उ ...
कानगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सकाळपासून गर्दी होत असूनही डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना ताटकाळत रहावे लागते. आजही हाच प्रकार घडल्याने संतप्त रुग्णांनी जिल्हा परिषदचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त् ...
हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार ...
देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबा ...
येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकर ...