अखिल भारतीय सर्वधर्म कौमी एकता समितीच्यावतीने सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या चमूला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मातोश्री वृध्दाश्रमात नुकताच करण्यात आला. ...
वर्धा शहरालगतच्या सावंगी पोलिसांनी मंगळवारी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर धाड टाकून १ लाख ३८ हजार ५०० रूपयाचा दारूसाठा जप्त केला तर दुसऱ्या एका प्रकरणात सालोड (हिरापूर) येथील लखन लढी (३३) याच्याकडून ११ हजार २०० रूपयाची गावठी दारू जप्त करण्यात आली. ...
नजिकच्या येळाकेळी येथे ५० लाख रुपये खर्चुन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलूच्या नियंत्रणाखाली सुरु असलेले हे बांधकाम दर्जाहीन असल्याने या बांधकामाची चौकशी करावी,..... ...
विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. ...
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात संम ...
बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झ ...
गुरुदेव सेवा मंडळाच्या आग्रहावरून शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित करण्यासाठीची टाकळीची ग्रामसभा ग्रामपंचायती ऐवजी गुरूदेव सेवा मंडळात आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आरक्षणाची माहिती देण्यासाठी शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. ...
पैशाच्या वादातून उघड्यावर पडलेल्या अमरावती येथील अमर सर्कसमधील प्राण्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण समजून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती वर्ध्याच्या पीपल्स फॉर अॅनिमलला दिली. प्राण्यांकरिता कार्यरत असलेलया या संस्थेने रविवारी सकाळी सर्कसम ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घात ...
शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...