स्थानिक रामनगर येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदीर येथे शुक्रवार 14 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या दशलक्षण महापर्वाचा समारोप गुरुवार 27 सेप्टेंबरला रथोत्सवाने झाला. ...
सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. ...
अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. ...
विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे. ...
तालुक्यात दहेगांव (स्टेशन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मंदा बढीये यांनी मुख्याध्यापिकेच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. तसेच त्यांचे शाळेत गैरवर्तन राहत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. ...
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी असलेली पाटबंधारे विभागाची वेधशाळा गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असल्यामुळे शेवटचे वेध लागल्याची स्थिती दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेधशाळा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे. ...
नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्य ...