शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली. ...
पुलगाव हे शहर अस्तित्वात येण्यापूर्वी गुंजखेडा या गावाकडे मालगुजारी होती. इंग्रजांनी १८८० मध्ये रेल्वे मार्गासाठी वर्धा (वरदा) नदीवर रेल्वे पूल बांधला व पुलगाव शहर उदयास आले. ...
विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धीविनायक जागृत गणपतीचे येथे मंदिर आहे. केळझर हे गाव नागपूर वर्धा मार्गावर टेकडीच्या कुशीत वसले आहे. वशिष्ट पुराण, महाभारत व भोसलेकालीन इतिहासात या विनायकाचा उल्लेख आहे. ...
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली. ...
स्वच्छ भारत अभियान योजनेच्या प्रचार व प्रसाराकरीता नगर परिषदेला प्राप्त झालेल्या निधीची खोटी बिले काढून केलेल्या भ्रष्टाचाराची प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांनी नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन पोलखोल केली. ...
शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
आदिवासींच्या संविधानिक न्याय व हक्कासाठी एस.सी., एस.टी. शिक्षण हक्क परिषदेच्यावतीने बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
शहरातील आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाचे सदोष बांधकाम होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर लोकमतनेही याबाबत पाठपुरावा केला याची दखल घेत चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यानी या बांधकामाची चौकशी ...
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली. ...