राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील शाळांना शुध्द पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले आहे. विशेषत: शाळांकडून मागणी नसतांनाही जिल्हा परिषद यंत्रणेकडून हे यंत्र थोपविण्यात आल्याने अल्पावधीतच त्याची वाट लागली आहे. ...
जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विविध कारणांनी चांगलाच गाजत आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह माजी मुख्याध्यापकाची चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने शंकांना पेव फुटले आहे. ...
सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. ...
मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. ...
वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंत ...
येथील रहिवासी असलेल्या भारती जांभुळकर यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली. या घटनेला ४८ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही पोलिसांना भारतीचा मारेकरी हुडकुन काढण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ६ जणांना ताब्यात घेवून चौकशी केली; पण ...
असाध्य आजार दुरस्तीचा दावा करणाऱ्या तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील भोंदू शंकर बाबाचा भंडाफोड अ.भा. अंनिस व काही जागरूक तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. या भोंदू बाबा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली ...
येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ...
आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार् ...