पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठ ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत ...
येथील दोन्ही डोळ्यांनी जन्मता: अंध असलेल्या साहील पांढरे याने एका वाहिनीवर सुरु असलेल्या ‘सुर नवा,ध्यास नवा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या आॅडीशन यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यानंतर गावी परतल्यावर गावकऱ्यांची त्याची मिरवणूक काढून स्वागत केले. ...
हिंगणघाट या शहराचा आवाका लक्षात घेऊन तेथील पशुपालकांची गैरसोय होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्चुन तालुका लघू पशुसंर्वचिकित्सालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी सर्व सुविधाही उपलब्ध असतांना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य सुविधा पुरविल्या जा ...
शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. ...
तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतात पवनारचे केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनात केळी लागवड केली. सद्यास्थित केळीची बाग चांगलीच बहरली आहे. ...
मिहान नागपूर येथे पतंजली मार्फत लवकरच संत्रा, मोसंबी ज्युसचे उत्पादन सुरु होणार आहे. या ज्यूस प्रकल्पाकरिता वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांपासून संत्रा मोसंबी खरेदी करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी आचार्य बालकृष्णा यांच्याकडे केली. ...
पतीसोबत वाद घालत जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत घरी आणून सोडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक राजू देवराव कुंभरे रा. ममदापूर यांची पत्नी मंदा कुंभरे यांनी ...
युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कां ...