राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बापू कुटीत उपस्थित राहून अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह शेकडो काँग्रेस नेत्यांनी प्रार्थना सभेतून गांधीजींना आदरांजली अर्पण केली. ...
महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट् ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ...
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह ...
गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताट ...
सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...
द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आर ...