देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबा ...
येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकर ...
चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो. ...
बँकेत पैसे अडकून पडलेल्या ९५ वर्षीय वयोवृद्ध आजारी शेतकºयाला सोबत घेत त्याच्या परिवारास किसान अधिकारी अभियानच्यावतीने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला. ...
सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल. ...
शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती ग ...
पाहूनपणासाठी आलेल्या मामाने भाचीच्या घरातून मौल्यवान साहित्यासह रोख लंपास केल्याची घटना महाकाळी येथे घडली. या प्रकरणातील आरोपी अशोक हरिषचंद्र भलावी (४२) रा. नागपूर याला खरांगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. ...
वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला. ...