राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे. ...
नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्य ...
देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. ...
वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. ...
दमदार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असताना बारशीचा दिवस असलेल्या शुक्रवार २१ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस बरसला. दुपारी १२ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाचा कमी-अधिक जोर त्या दिवशी जिल्ह्यात कायम होता. ...
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उ ...
कानगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सकाळपासून गर्दी होत असूनही डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना ताटकाळत रहावे लागते. आजही हाच प्रकार घडल्याने संतप्त रुग्णांनी जिल्हा परिषदचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त् ...
हिंगणघाटच्या लघू पशु सर्व चिकित्सालयात सुविधा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जनावरांवर योग्य उपचार होत नाही. अधिकाºयांची मुख्यालयाला दांडी राहत असल्याने जनावरांना शस्त्रक्रिया केली जात नाही, अशा तक्रारीचा गोपालकांनी पाढा वाचल्यानंतर आमदार ...