या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. ...
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी ब ...
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजारपेठ सेलू येथील अडत्यांनी शासनाच्या जीएसटीच्या असंदिग्ध धोरणाविरोधात अन्यायकारक करप्रणालीच्या निषेधार्थ सेलू अडतीयांच्या मंडळाचे १० आॅक्टोबर पासून बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. सुमारे १८ वर्षीय युवकाला मराठी भाषा बोलताही येत नव्हती. ...
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा शहरालगतच्या पवनार व वरुड या गावातही पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी वित्त तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. ...
निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महा ...
तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून ...
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला ...
शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...