राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊ ...
युवा कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्व पूर्ण प्रसंग साकारित असून गांधी जयंतीला गांधी प्रेमीसाठी ही अपूर्व भेट राहणार आहे. ...
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर या देशात स्वच्छता कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्धा नगर पालिकेने राज्य सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविला असला तरी पालिकेचे कार्य देखावाच ठरले आहे. ...
माणुस कायद्यासाठी नसून कायदा हा माणसासाठी निर्माण झालेला आहे. माणसाचे सामाजिक जीवन आबाधित राहण्यासाठी विशीष्ट नियमावली तया करण्यात आली असून त्याला कायदा असे नाव देण्यात आले आहे. ...
येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शासनाच्यावतीने रेखाकला परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परंतु, वर्धा, सेलू व देवळी तालुक्यासाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आ ...
१४ ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून मतदारांनी भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मत टाकत आठ ग्रा.पं. वर विजय मिळवून दिला. कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. पंचायत समिती सभापतीच्या लहान आर्वी गावातील भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने उलटसुलट चर्चा ह ...
सध्याच्या काळात बॅँकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट सेक्टरला कर्ज दिले जात आहे. त्याच्या जाणीवपूर्वक ऋण परत न करण्याच्या इच्छेमुळे बॅँकांच्या अकार्यक्षम मालमत्तेत (एनपीए) प्रामुख्याने वाढ होत आहे. शासनाचे सक्रियता व न्यायप्रणालीद्वारे तातडीने कार् ...