भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह ...
गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताट ...
सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...
द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आर ...
बापू कुटीत लावणार बेलाचे झाड : आश्रम परिसरात घेणार भोजन, जाहीर सभेसाठी कार्यकर्ते सज्जलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बापू कुटीत परंपरेप्रमाणे बेलाच ...
तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप् ...