आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे. ...
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान खासगी व शासकीय डॉक्टरांनी चक्क हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसर स्वच्छ केला. ...
इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता ...
खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने नुकतीच मिलिटरीची छावणी असलेल्या पुलगावच्या दारूगोळा भंडार परिसरात एन्टी घेतली आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे वन विभागाच्या हाती लागले आहेत. ...
ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वे ...
कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
इतवारा चौक परिसरात एक सुमारे तीन वर्षीय मुलगी रडत असल्याचे एका आॅटोचालकाच्या निदर्शनास आले. त्याने सदर मुलीला जवळ घेत विचारपूस केली असता घाबरलेली मुलगी साधे आपल्या आई-वडिलांचे नावही सांगत नव्हती. त्यानंतर सदर आॅटो चालकाने त्या चिमुकलीला सोबत घेवून शह ...
चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपं ...
सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. ...