सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा शहरालगतच्या पवनार व वरुड या गावातही पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी वित्त तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. ...
निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महा ...
तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून ...
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून निधी पुरविला जातो. परंतु ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहत असल्याने विकासाला ...
शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
उघडपणे चर्चा न करता येणारा महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटामुळे सर्वांसमोर आली. आता या विषयावर पुरुष सुध्दा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुढे येत आहेत. भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे याचा वेध घेत ...
पेट्रोल, डिझल व गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार महिलांना सन्मान देण्याच्या बाता करीत आहे.परंतु या भाववाढीमुळे महिलांचेही बजेट कोलमडल्याने डोळ्यात अश्रू आले आहे. निवडणुक काळात दिलेले आश्वासन हवेतच असल्याने या सरकारच्य ...
डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल् ...
देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण ...
महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या नेतृत्वात १०८ या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या पायलट व डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते. ...