म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण ...
महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या नेतृत्वात १०८ या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या पायलट व डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते. ...
येथील केशव चोपडे यांच्या घराला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. तर प्रभाकर कामडी यांचे घराचे अशंत: नुकसान झाले. ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. ...
आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली. ...
सावंगी हेटी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. सावंगी हेटी या गावाला लागूनच पोथरा नदी वाहते. पोथरा नदीच्या तिरावर काही गावकऱ्यांना वाघ आढळून आला व नदीच्या काठावर चिखलामध्ये वाघाच्या पायाचे ठसे ...
नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे. ...
लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरलेल्या रनिंग ट्रॅपला सुमारे पाच वर्षांपासून पायबंद घातला जात आहे. लाचलुचत प्रतिबंधक कायद्यान्वये काही दाखल गुन्ह्यांचा न्यायनिवाडा करताना न्यायालयाने मांडलेले मत स्वागतार्ह असले तरी लाचखोरांना वठणीवर आणण्यासाठी.... ...
केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यां ...