संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एकजुट आणि हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने कारंजा व मोर्शी संत्रा सुविधा केंद्रातील संत्र्याला देशात सर्वाधिक भाव मिळाला आहे. ...
ग्रामीण भागात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही, अशी ओरड होत आहे. त्यामुळे यातील वास्तविकता जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यां ...
यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. ...
क्षुल्लक कारणावरून तिन युवकांनी दोन युवकांवर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून ही घटना स्थानिक सानेवाडी भागातील रेल्वे वसाहत परिसरात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आर ...
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर ...
ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला. ...
निवडणूक आयोगाकडून मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरु असून त्यातील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे. नुकताच मिळालेल्या ओळखपत्रावर नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे दिसून आल्याने या ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार तरी कसा बजावावा? असा प्रश्न पडला आहे ...
आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे. ...
गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त ...
राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन ते चालविण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपवली. सरकारने त्या केंद्रात संगणक परिचालकांची विशिष्ट मानधनावर नियुक्ती केली. देवळी तालुक्यातील संगणक परिचालकांना वर्षाभरापासून मानधन देण्यात आले नाही. ...