माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मागील तीन वर्षांपासून नापिकीचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. पूर्वीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या कपाशी उत्पादक शेतकºयांची आता कपाशीवर आलेल्या मर अन् दहीया रोगाने चिंता वाढविली आहे. ...
जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला येथील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळच घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मागील १३ वर्षांमध्ये सुमारे ९० हजार ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तशी नोंदही घेण्यात आली आहे. ...
खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खे ...
मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला. ...
गवंडी बांधकाम कामगारांनी शनिवारी एकत्र येत बोरगाव (मेघे) परिसरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गवंडी बांधकाम मजदुर युनियनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या गवंडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या शासनद ...
स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ...
विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...