खरीप हंगामात अनियमीत पावसामुळे कापूस, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. शासनाने जिल्हयात केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. ...
राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून दत्ता मेघे इंस्टिटट्युट आॅफ मेडीकल सायन्स या संस्थेच्या रूग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना जात वैधता प्रमाणपत्रासह विविध कामानिमित्त नागपूर येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयात जावे लागते. एकच वेळी उपराजधानी गेल्यावर त्यांची कामे होत नसल्याने त्यांचा वेळ व पैशा वाया जातो. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले ...
शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे ...
पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली. ...
स्थानिक श्रीकृष्ण जिनिंग व साबाजी जिनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही जिनिंगमध्ये तीनशे क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ५८१५ रूपये भाव देण्यात आला. ...
नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. ...
या देशात दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली पाहिजे. या दिशेने सध्या मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या बाजूने रहाल तर लाभ मिळेल आणि विरोधात जाल तर घरादारावर छापे पडतील, याची जाणीव सरकार वारंवार करून देत आहे. ...