सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दु ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते. ...
गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. ...
आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे. ...
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान खासगी व शासकीय डॉक्टरांनी चक्क हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसर स्वच्छ केला. ...
इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता ...
खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने नुकतीच मिलिटरीची छावणी असलेल्या पुलगावच्या दारूगोळा भंडार परिसरात एन्टी घेतली आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे वन विभागाच्या हाती लागले आहेत. ...
ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वे ...
कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...