सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. ...
औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा के ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जाम येथील सलमान शेख न्यायमत खाँ पठाण याला सबलीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली. ...
सावंगी (मेघे) येथील राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या हिमानी मलोंडेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना साऱ्यांनाच चटका लावून गेली. शहरासह परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हिमानीवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कर ...
शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक ...
गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मालवाहू वाहनाने भेसळयुक्त खाद्य तेल वितरित करणाऱ्यांचा भंडा फोड करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून पुरवठा होत असलेल्या १ लाख ४३ हजार १६० रुपये किंमतीचे संशय ...
राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. ...
यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या ...
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ...