राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सदर निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद आंदोलन पुकारून ते सुरूच ठेवण्यात येईल, ..... ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सु ...
राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अश ...
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,..... ...
तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. ...
जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ...
जिल्हयात खाजगी दूरध्वनीचे काम जोरात सुरु आहे या तुलनेत भारत संचार निगम लिमीटेडची सुविधा मागे पडत आहे. गावात भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा ग्रामीण भागापंर्यत पोहोचवण्याकरिता काम केले पाहिजे, ...... ...
गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबवून २८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १२४ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. ...