सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. ...
कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर निबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. अनामत मध्ये टाकलेल्या कापसामुळे जिनिंग मालकांस आयताच कापूस मिळतो. शेतकरी सुद्धा भाव वाढल्यावर आपण अनामत मोडू अशा अविभावात असतो; पण पुन्हा जर एकदा २०१४ ची पुनरावृत्ती झाली तर ‘जिनिंग ...
परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकहितार्थ केल्या जात असला तरी त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पोलीस कचेरींमध्ये ...
जिल्ह्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ च्यावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख् ...
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हास्यकलाकार सुनील पाल यांनी केला आहे. ...
महाराष्ट्रातील अनेक रूग्णालये मी पाहिले आहे पण सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखाना मला सुसज्ज दिसून आला. सर्व व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी मला दिसल्याने ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था पाहून आनंद झाला असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. ...
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला. ...
बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. ...