यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष् ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. ...
तळेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आष्टी रोडवरील नाल्याजवळ वळणावर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ...
वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. ...
सध्या कपाशीचे बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. असे असताना मात्र आर्वी तालुक्यातील विरुळ रोहणाच्या काही भागात कपाशीवर लाल्या व मर रोगाने आक्रमण केले आहे. ...
येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. ...
शहरात अॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे. ...
हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ् ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे. ...