पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर जाम चौरस्ता शिवारात ट्रकने एकास चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सचिन गुणवंत मोहरे (३०), असे मृतकाचे नाव आहे. ...
पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या. ...
राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. ...
तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर प ...
परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते;.... ...
शासनाच्या तुघलकी कारभारामुळे ग्रामीण भागात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पं. स. सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हवालदिल झाले आहे. शिवाय हे लोकप्रतिनिधी केवळ नामधारीच राहिल्याचा आरोप करीत जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पं. स. च्या लोकप्रतिनिधींना स ...
२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. ...
घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. ...