खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यां ...
यंदाच्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने सरकारने आष्टी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. या तालुक्यात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहे. ...
महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारती ...
‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. ...
पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक् ...
दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबड उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात मधील गांधी धाम येथून आरोपींना अटक केली. सुनील दिलीप हातागडे (१९) वर्ष रा. अशोक नगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे. ...
येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता ...
कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे. ...
जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांन ...
कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. ...