पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. ...
शेतकऱ्यांच्या हाती असे तंत्रज्ञान दिले पाहिजे ज्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून त्याला हमखास उत्पन्नाची हमी मिळेल असे प्रतिपादन जैन इरिगेशन जळगावचे संचालक अभय जैन यांनी केले. पवनार येथील प्रगतीशील शेतकरी कुंदन वाघमारे त्यांच् ...
आपल्या खांद्यावर देशहित, देशप्रेमाची धुरा सांभाळण्याची परंपरा पारतंत्र्याच्या काळात बघायला मिळत होती. सध्या हे देशप्रेम आपल्या भारतीयांच्या मनातून हद्दपार होत आहे. देशहितासाठी कोण लढतं अस म्हणण्याची वेळ आली आहे. देशहितापेक्षा स्व:हित श्रेष्ठ या मानसि ...
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले. ...
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार ...
तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही. ...
पुतळा अवमानना प्रकरणी २२ नोव्हेंबर पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय देण्यात येईल असे लिखीत आश्वासनानंतर सहाव्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता झाली. ...
सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या आहे. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धेत तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात हेल्मेटच्या वापराबाबत जनजागती करीत हेल्मेट वापर क्रमप्रा ...
सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते. ...
पर्यावरणाची कुठलीही हाणी न होऊ देता घराचे बांधकाम होणे ही काळाची गरज आहे. आपण स्वत: अभियंता असून शिक्षण घेताना आम्हालाही सिमेंट काँक्रीट आदी विषयी माहिती देण्यात आली. ...