येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. ...
शहरात अॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे. ...
हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ् ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे. ...
सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. ...
कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर निबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. अनामत मध्ये टाकलेल्या कापसामुळे जिनिंग मालकांस आयताच कापूस मिळतो. शेतकरी सुद्धा भाव वाढल्यावर आपण अनामत मोडू अशा अविभावात असतो; पण पुन्हा जर एकदा २०१४ ची पुनरावृत्ती झाली तर ‘जिनिंग ...
परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकहितार्थ केल्या जात असला तरी त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पोलीस कचेरींमध्ये ...