स्वातंत्र्य संग्राम सेनानी, गांधीवादी व विचारवंत आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृतीदिनानिमित्त रविवार २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता पवनार येथील बाबूजी वाडीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण् ...
काही वर्षांपूर्वी सेलूच्या केळी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होत्या. इतकेच नव्हे तर राज्याबाहेरील व्यापारी हंगामात केळी खरेदीसाठी सेलूत आपला डेरा टाकत. त्यावेळी केळी बागायतदार संघ तयार करण्यात आला. कालपरत्वे ते कमी झाले. ...
२० नोव्हेंबरला केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या परिसरात कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या दुदैवी घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. ...
ए... ओऽऽओ ए...भूर भूर भूर भूर हे गाणं ऐकताच आपल्याला नव्यानेच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातील चिमुकल्या कलाकारांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. ...
गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आहे. तर रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ...
धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १ हजार ५ २५ शाळांमधील २ लक्ष ८२ हजार २८७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. ...
समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे. ...