यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले. ...
बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही. ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. ...
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोट प्रकरणी चौकशीअंती कंत्राटदार शंकर चांडक याच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात घटनेच्या पाच दिवसानंतर भादंविच्या कलम ३०४, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे. ...
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्राच्या माळेगाव ठेका येथील नैसर्गिक पाणवठ्यावर (विहीरा) येथे आठ मोर शेतकरी नितीन बन्सीलाल जयस्वाल यांना मृतावस्थेत आढळून आले. शिकाऱ्याने पाणवठ्यात विषारी द्रव कालवले व तेच पाणी पिऊन मोरांचा मृत्यू झाला असावा अ ...
सात वर्षीय मृत मुलीवर उपचार सुरू असल्याचा आव आणत मृताच्या कुटुंबीयांची फसगत केल्याची तक्रार देवराव बारसकर यांनी सावंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ...
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर ...
अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो. ...