फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती. ...
नागरिंकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन तक्रारीअंती नगर पालिकेने लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव पारित केला. पण, आता कार्यक्रमाचा हंगाम आल्याने कार्यक्रमासाठी मैदान मिळविण्याचा खटाटोप सुरु आहे. ...
शाकाहार हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मांसाहारापेक्षा सुरक्षित व आरोग्यदायी असल्याचे अनेक वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे, परंतु रसायनमय शेतीमुळे मानवी समाज विविध दुर्धर आजारांना बळी पडत आहे. यासाठी सेंद्रीय शेती विस्तारीकरण एकमेव पर्याय आहे. ...
देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला. ...
वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलन थकीत देयक तात्काळ अदा करण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात एकत्र येत आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकार व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
समुद्रपूर तालुक्यातील बोर व धाम नदी पाण्याविना ओस पडल्या आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्याने पावसाने पाठ फिरवली व कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने नद्या, नाले ओस पडले आहे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे. ...
रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. ...
राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे. ...
शहरातील मुख्य मार्गावरील तसेच बाजारपेठेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील पाच मुख्य चौकामध्ये पब्लिक अॅड्रेस सिस्टीम (पी.ए.) लावण्यात आली आहे. ...