पोलीस म्हटले की कठोर मनाचे. त्यांच्याबाबत चिमुकल्यांसह वयोवृद्धांच्या मनात भीतीयुक्त आदर असतोच. परंतु, याच खाकीतील कठोर मनांना रस्त्याने भटकत असलेल्या एका महिलेची दैना बघून पाझर फुटला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. सदर महिला मानसिक दृष्ट्या ...
केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. ...
दिव्यांगाच्या व्यथांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे असे मलाही वाटते. शासनाच्या विविध योजना दिव्यांगांसाठी आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटाक्षाने उपाययोजना करण्यात येईल. ...
देशभरात रस्त्याच्या रुंदिकरणाचा सपाटा सुरु असून यात रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केल्या जात आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने या झाडांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यालगतचे झाडे वाचविण्यासाठी त्य ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. ऐन हिवाळ्यात नदी, नाले व तलावही कोरडे पडले आहेत. अशाही स्थितीत आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेऊन जंगलातील खडकाळ भागात पाणी साठवणूक करण्याची किमया साधली. त्यामुळे वन्यप्राण् ...
येथील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या किशोर कृपलानी यांच्याकडून सध्या स्थानिक मेन रोड मार्गावर केसरीमल कन्या शाळेसमोर बांधकाम केले जात आहे. सुरू असलेले हे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवून ते तात्काळ बंद करण्याचा नोटीस न.प. प्रशासनाने किशोर कृपलान ...
धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब लक्षात घेता सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने महायुतीच्या वचननाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. ...
तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी १९८१ मध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर चक्काजाम केला होता. त्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलने झाली पण, इतका उदंड प्रतिसाद मिळाला नाही. ...
पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. ...
गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजुंनी बाभळीचे झाडे वाढली आहे. त्या झाडांच्या फांद्या आता रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा होत आहे. परिणामी अपघाताचाही धोका वाढला आहे. ...