सीएम चषक स्पर्धेतील शनिवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकाराच्या संघाने आमदार संघाचा पाच धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. सदर सामन्यात किशोर मानकर हे सामनावीर ठरले. ...
परिसरातील तावी येथील एक शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने शेतकºयांचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. ...
जल हे जीवन आहे, असे सांगितले जात. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सध्या हिवाळ्यातच नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये सध्या पिण्यासाठी केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असून उपलब्ध प ...
पुलगाव रस्त्यावरील जय बजरंग जिनिंगच्या मागे असलेल्या शेत शिवारातील उभ्या पिकांची वन्य प्राण्यांकडून नासाडी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. ...
नजीकच्या पळसगाव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांच्या शेतात अंदाजे १०० वर्ष जुने सागाचे असलेले झाड तोडण्यासाठी पॉवर ग्रीडचे अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता शासकीय यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचा जोर वापरून शेतात आले. ...
विना परवाना झुडपी जंगल परिसरात अवैध उत्खन्न करून रेतीची वाहतूक करण्यारा ट्रॅक्टर आणि विना परवानगी वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारा एक मालवाहू असा एकूण लाखोंचा मुद्देमाल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. ...
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री समजली जाते. परंतु, वर्धा जिल्हा परिषदेतून अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरुनच पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतवर विविध उपक्रम थोपविले जात आहे. ...
तालुक्यातील करंजी (भोगे)चे उपसरपंच सुनिल भोगे यांच्या पुढाकारातून येथे शेतकरी आरक्षणाची मागणी विशेष ग्रामसभेत करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक नेरीचे सरपंच धनराज टुले यांनी केले. ...
चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. ...