शहरातील डॉ जाकीर हुसेन कॉलोनी सोसायटी बरीच जुनी आहे. येथील रहिवास्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश आ डॉ पंकज भोयर यांनी महसूल विभागाला दिले. ...
जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती. ...
जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींना मागणी नसतानाही ‘विपूल’ प्रमाणात बॅनर थोपविले. दोन ते अडीच हजार रुपये किंमतीच्या या बॅनरचे ग्रामपंचायतीकडून सात हजार रुपये वसूल केले जात असल्याने निधींच्या या उधळपट्टीबाबत सभागृहात जाब विचारणे गरजेचे होते. ...
जिल्हा परिषदेत सध्या काही अधिकाऱ्यांनी विविध कारनाम्यांचे मनोरे रचण्याचा प्रकार चालविला आहे. याकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नियमबाह्य कामांना खतपाणी मिळत आहे. ...
स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...
येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. ...
अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर सदर ढगाळी वातावरणादरम्यान जिल्ह्यात पाऊस पडल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. ...
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला निंदनीय आहे. ...
वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे. ...