वर्धा जिल्ह्यात गवळाऊ जनावरांच्या संगोपनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जणू लोकचळवळच उभी झाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा वेळोवेळी शेतकऱ्यांना आर्थिक फटक सहन करावा लागत असल्याने त्यांनी पशुसंवर्धनाची कास धरून स्वत:चे उत्प ...
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाचे अस्तीत्व कायम राहणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठल्यावर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. ...
धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्या ...
जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
स्थानिक पं.स.च्या मासिक सभेत अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाला पत्रही पाठविण्यात आले; ... ...
वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७४ ग्रामपंचायतीमध्ये पट्टे वाटपाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडले आहे. त्यामुळे रमाई घरकूल योजनेचा लाभ घेण्यास लाभार्थ्यांना अडचणीचे जात आहे. शासनाने पट्टे वाटप तातडीने करा याबाबत शासन निर्णय घेतला असला तरी ...
पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस् ...
नवोदय विद्यालयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर नवोदय विकास निधी व गोंडस नावाखाली रु. १५०० प्रति महिना शुल्क आकारणीच्या विरोधात नवोदय पालक संघर्ष समितीच्यावतीने विकास भवनासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविल ...
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी समजल्या जाणाऱ्या कृपलानी बंधूच्या अवैध बांधकामामळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कृपलानीच्या या अवैध साम्राज्याला स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे प्रचंड मोठे अभय असल्याचे दिसून येत आहे. ...