महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी वर्धाला चलित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१८-१९ चे आयोजन करण्यासाठी निवडले आहे. विशेष म्हणजे, यासाठी विदर्भातील केवळ तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. २ ...
शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. ...
विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासाला पर्यटन विभागाकडून मिळालेल्या निधीतून बोर नदीपात्राचे सौंदर्यीकरण व घाटाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...
देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीच्या नावाने इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वितरणाची एजन्सी दिली आहे. परंतु, याच एजन्सीद्वारे ग्राहकांना पाहिजे तशी सेवा दिली जात नसल्याची तक्रार प्राप्त होताच सदर कंपनीच्या अधिक ...
पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे. ...
जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून ...