शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. ...
सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकी वाहने चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच सदस्यीय टाळीला समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत........... ...
स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत टेक्नो आर्ट सर्व्हिसेस संस्थेने आय.एस.ओ. मानांकन जाहीर केले. विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून या ठाण ...
शेतीसाहित्याची वाहतूक करण्याकरिता पांदण रस्ते उपयोगात येतात. ग्रामीण भागात पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतात जायला अनेक शेतक-यांना रस्ताच उरला नव्हता. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहायची. ...
देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. तसेच समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे, असे प्रतिपादन ...
तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाण्यासह हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक ...
शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, ...
पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता. ...