आगामी 2019 मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरे करण्याकरिता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर २०१८ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात म ...
महात्मा गांधींनी हिंदस्वराज लिहिण्याआधी आपल्या पोराल या मित्राला पत्र लिहून १६ सूत्रांतून या पुस्तकाचे सूतोवाच केले होते. भारताच्या संस्कृतीचा शोध घेता यावा यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. युनानी, युरोप या पाश्चात्य संस्कृतीला मूल्यांचा आधार नाही म्ह ...
गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत काप ...
ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळ ...
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) पशुसंवर्धन प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन हिंगणघाट येथील गोकुलधाम येथे करण्यात आले होते. ...
राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. या विमान खरेदी गैरव्यवहाराच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. ...
वरिष्ठांकडे तक्रार होताच बोरगाव गोंडी येथील वनरक्षकाने प्रगतिशील शेतकरी व खरांगणा विशाल सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मेघराज पेठे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. यात खोटी माहिती देऊन महावितरणचीही फसगत केली. ...
पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण् ...
आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुर्च्या खाली करा यासाठी जनजागरण करण्यासाठी २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य निर्माण यात्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती व ...