सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागील तीन दिवस काळ्या फिती लावून जिल्ह्यातील सहा नगर परिषद व चार नगरपंचायती मधील सुमारे १ हजार २५० कर्मचाऱ्यांनी काम केले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत मंगळ ...
केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून राज्यातील कर्मचारीही सातव्या वेतनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर राज्य सरकारनेही राज्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट म्हणून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. ...
येथील आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भिमटे याची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. बिड जिल्ह्यातील आष्टी येथे पार पडलेल्या १९ वर्षीय राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत नागपूर विभागातून शुभम भिमटे याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. या ...
महावितरणच्या वर्धा मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या देवळी आणि खरांगणा उपविभागातील वीज ग्राहकांना नवीन वर्षापासून जनमित्रा मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास तत्काळ (आॅन दि स्पॉट) पावती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दोन्ही उपविभागांतील सुमारे २८ हजार ...
आपल्या गावातील ग्रामपंचायत म्हणजे विकासात्मक तसेच प्रशासनिक कामकाजाकरिता सामान्य जनतेचा आधार आहे. सदस्य व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाके आहेत. सरपंच त्या रथाचा सारथी आहे. ...
परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूची चोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने श ...
महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी देवळी पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ...