नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले. स्थानिक केसरीमल कन ...
चोरी, मंगळसुत्र चोरी आदी घटनाही घडल्या असून निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याचेच दिसून आले आहे. आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस ठाण्याचा परिसर येतो. या परिसरातील शांतता व सुव्यवस्था ...
समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहना ...
स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन तत्कालीन मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या कार्यकाळात वर्धा शहरातील पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे निश्चत करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कृतीही करण्यात आली. सुमारे ६०.१९ लाखांचा खर्च या विकास का ...
ओलीताची सात एकर शेती असून चार एकरात चणा व ३ एकरात कपाशीची लागवड केली आहे.रात्रीला ओलीत आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता दोघेही पती-पत्नी रात्रीला शेतात जागलीला जात. या दाम्पत्याला दोन मुले असून दोघेही बांधकामाचे काम करीत असल्याने आ ...
सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकाव ...
गिमाटेक्स प्रा.लि.वणी या कंपन्यांमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे. या कामगाराच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ...
स्मार्टफोनमधील अॅडव्हान्स फिचर्सबरोबरच ‘गेम्स’ चेही मोठे आकर्षण आहे. प्रारंभी लुडो गेमने घातलेला धुमाकूळ त्यानंतर लागलेले ‘पब्जी’चे वेड सर्वश्रुत आहे. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन ‘क्वीन’ची भुरळ पडली असून जुन्या पुराण्या कॅरमच्या खेळाचा हा ऑनलाईन अवता ...
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत बेशिस्तपणे वाहनचालविणे हे कायद्या नुसार गुन्हा आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. इतकेच नव्हे तर वाहनतळ निर्माण करण्यासाठी न.प.चे दुर्लक्ष होत असल्याने मुख्य बाजारपेठेतील अनेक परिसरात नेहमीच वाहतुकीची क ...
राहुल-प्रियांका गांधी सेना (काँग्रेस)चा जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. गावपातळीपासून कार्यकर्ते जोडून सर्व सामान्यांचे प्रश्न या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार समोर ठेवून त्याची सोडवणूक केली जाणार आहे, असे प्रतिपादन राहुल प्रियांका ...