अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी पिकांना या पावसाने तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सोमवारी १३ ला माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेत ...
या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्या ...
समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरका ...
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संघटनच्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. गोठूळ शिक्षणप्रणाली ही आनंददायी शिक्षण देणारी आहे. यात धार्मिक, सामाजिक व युवा अशा तीनस्तरावर शिक्षण देऊन कार्य केले जाते. गावातील कार्यपद्धती ही ...
आज सकाळी पढेगाव येथे विलास बाजेराव जाधव रा. मोधवान, ता. कारंजा लाड, जि. वाशिम हा गृहस्थ टिनाच्या पिप्यामध्ये भुईकवडा वनस्पती तेल भरून डोक्यावर घेऊन गावांमध्ये विक्रीकरिता होता व येथील शेतकऱ्यांनी या तेलाला चांगली पसंतीही दर्शविली या मुळे तेल घेण्याकर ...
सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली. एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्या ...
ओमप्रकाश येसनकर मागील ३० वर्षांपासून सेवाग्राम येथील बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीत कामगार म्हणून काम करीत होते. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ओमप्रकाश हा घरातील कर्ता पुरुष होता. तोच त्याच्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. असे असल ...
यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीन ...
सर्वसामान्य परिवारातील होतकरु विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातही सेलू (काटे) येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीमध्ये प्रवेश देण्याकरिता दरवर ...