वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक आंतरजिल्हा व आंतर राज्य, सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक ठिकाणे, सलून, ब्यूटी पार्लर, सिनेमागृहे इत्यादी दुकाने वगळता इतर दुकाने सुरु ठ ...
२०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या घुमनखेडा-पारोदी, वायगाव गोंड-टेकाडी, गिरगाव पाटी-कोरा, खापरी, खुर्सापूर-गिरड मार्गावर कडूनिंब, पेल्टाफार्म, निंब, जांभूळ, आवळा, पिंपळ, शिरस, गुलमोहर आदी विविध जातींची वृक्ष लावण्यात आली. व्यवस्थित सं ...
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने देशात उत्तम कामगिरी करून मागील ४० ते ५० दिवसांपासून ग्रीन झोन टिकवून ठेवला. याच ग्रीन झोन मध्ये काही शिथिलता देण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या परवानगीसाठी नाग ...
खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची व ...
आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास ...
लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे व ...
येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी य ...
२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय ...
वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष त ...
जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग् ...