शहरातील आर्वी नाका परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते मोहित सहारे मागील कित्येक वर्षांपासून फुटपाथ स्कूल चालवितात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही, अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना प्राथमिक शिक्षण दि ...
लोखंडाला गरम करून त्यास आकार देणे हा या कुटुंबीयाचा मुख्य व्यवसाय. यातून वेगवेगळ्या वस्तू तसेच शेतीपयोगी वस्तू तयार करणे, लोखंडी, पोलादी वस्तूंना धारदार बनविणे यामध्ये प्रामुख्याने वखर फास, कुऱ्हाड, विळा, छन्नी, सब्बल इत्यादी वस्तू तयार करणे व धारदार ...
वर्धेवरून सुटलेल्या या २४ डब्याच्या विशेष रेल्वे गाडीचा नागपूर, इटारसी, जबलपूर, डीडीव्ही या ठिकाणी काही मिनिटांसाठी थांबा राहणार आहे. त्यानंतर ही गाडी बिहार राज्यातील बरोनी गाठणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मजुरांना या गाडीत बसविण्यात आले होते ...
बजाज चौकतून शिवाजी चौककडे जाणारा मार्ग दक्षता म्हणून बंद करण्यात आल्याने सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील दुर्गा टॉकीज मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेष म्हणजे हा परिसर वर्धा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर मुख्य मार्गाव ...
कापसाच्या गाठीच्या प्रेसिंगची प्रक्रिया सुरू असताना शॉर्टसर्किटची ठिणगी उडाल्याने कापसाच्या 32 गाठी आणि इलेक्ट्रिक युनिट जळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील देऊरवाडा मार्गावरील आशीर्वाद कॉटेज येथे घडली. ...
बिहार राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या १ हजार १९ मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा जंगशन येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ६१ निवारागृहात ८ हजार १८३ मजुरांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये काही वर्ध्यात कामाकरिता आलेले मजूर असून काही परीक्षा देण्याकरिता आलेले विद्यार्थीही आहेत. आता गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व विविध ठिक ...
आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी काढलेल्या आदेशानुसार, गर्दी टाळण्यासाठी आर्वी न.प.च्या हद्दीतील आस्थापना आळीपाळीने सुरू राहणार आहे. किराणा दुकाने सोमवार, बुधवार व शनिवारी तर इतर आस्थापना मंगळवार, गुरूवार व रविवारी सुरू राहणार आहेत. ठेल्य ...
लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा ...
योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या ...