प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे. ...
साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काहींनी याकडे पाठ फिरविल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ती ...
भारतातही सरकीचे भाव १७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत. १ क्विंटल कापसातून ३४ किलो रुई तर ६४ किलो रुई निघते. ६३ सेंट प्रति पाउण्ड रुई आणि एका डॉलरचे मूल्य ७५ रुपये यानुसार ३४ किलो रुईचे ३ हजार ५३४ रुपये होतात. १७ रुपये प्रतिकिलो सरकी म्हणजे ६४ कि ...
जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना ...
कोरोना आजाराचे लक्षण असलेल्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. अशा रुग्णांवर उपचारादरम्यान गंभीर स्थितीत श्वासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. ही प्रक्रिया समजून घेत त्याचा उपयोग रुग्णांसाठी केल्यास प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. ही ...
अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या खानगाव येथे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास एका गर्भवती महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
नागपूरच्या सतरंजीपुरा येथील एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून त्या महिलेला ताब्यात घेतले. लॉकडाऊनच्या काळात नियमाचा भंग केल्यामुळे महिलेसह तिला आसरा देणाऱ्या तिच्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास असल्यावर जिल्हा प्रशासनाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी काह ...
स्थानिक जयभीम वॉर्ड भागातील मागील परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम याच्या घरालगत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेड ...