आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास ...
लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे व ...
येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी य ...
२२० मजुरांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून हे मजूर विशेष रेल्वे गाडीने लखनऊपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सदर मजुरांना एकूण आठ बसच्या सहाय्याने नागपूरपर्यंत नेण्यात आले. प्रत्येक बसमध्ये एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय ...
वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष त ...
जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग् ...
वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई वडीलांप्रामाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी जीवनावश्यक साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रवासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर ...
ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच ...
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच ...
घरवापसी कशी करता येईल यासाठी आता वर्धा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी परत जायचे आहे अशांनी संबंधित तहसीलदार तसेच कॅम्प इंचार्ज कडे अर्ज करावे. त्या अर्जावर वेळीच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाती ...