सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची ब ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रा ...
वर्धा: जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरातच रहा, करोना योध्दा व्हा या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे. ...
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असताना वर्धा जिल्हा मात्र, ग्रीन झोनमध्ये होता. पण, हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे होत अधिक सतर्क झाले. प्रशासनाच्यावतीने आर्वी न.प. हद्दीत चार दिवस कडक लॉकडाऊन घो ...
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश ...
हिंगणघाट तालुक्यातील कापसी शिवारात अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन मंडळ अधिकारी, चार तलाठी, एक शिपाई, एक कोतवाल, दोन पोल ...
विद्युत पुरवठ्यावर बरीचशी कामे अवलंबून असल्याने तो अचानक खंडित झाला तर आपले नियोजन चूकते. शिवाय महत्त्वाची कामेही ठप्प पडतात. हे नियोजन चुकू नये, म्हणून ग्राहकाला विद्युत पुरवठा खंडित होण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविला जातो. ज्यामध् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे ...
सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत. ...
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्याठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. ...