महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानींकरिता तत्कालीन भाजप सरकारने सन्माननिधी म्हणून मानधन सुरू केले होते. मात्र, विद्यमान सरकारने गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना (मिसाबंदी) मानधन दिले नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना जगणे कठीण झाले आहे. ...
भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने कोरोना चाचणीसाठी परवानगी दिल्यानंतर ४ मे पासून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला वर्धा जिल्ह्यासह अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यातून आलेले स ...
वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर ...
आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० ...
लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने र ...
विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ् ...
आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. या ...
कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अड ...
अल्लीपूर अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरुड येथे १८ मे रोजी ३५ वर्षीय महिला व सदर महिलेचा ३७ वर्षीय पती हे मुंबई येथील चेंबूर परिसरातून परतले. सदर दाम्पत्य कोरोना बाधित क्षेत्रातून आल्याने डॉ. ज्योती मगर, डॉ. रुचिरा कुंभारे, डॉ. निखिता टिचुकले या ...