व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची ...
ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मान ...
सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार पतीव्रता धर्माचे पालन आज ...
लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयाती ...
आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आ ...
गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ ...
कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे ...
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होेते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली. ...
वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पासून आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु ...
वित्त विभागाने २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामांची माहिती ...