ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ् ...
आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. या ...
कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अड ...
अल्लीपूर अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरुड येथे १८ मे रोजी ३५ वर्षीय महिला व सदर महिलेचा ३७ वर्षीय पती हे मुंबई येथील चेंबूर परिसरातून परतले. सदर दाम्पत्य कोरोना बाधित क्षेत्रातून आल्याने डॉ. ज्योती मगर, डॉ. रुचिरा कुंभारे, डॉ. निखिता टिचुकले या ...
गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात ए ...
सुदामपूरी येथील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला यकृताच्या आजारामुळे १७ मे रोजी तेलगणामधील सिकंदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिकंदराबाद येथील रुग्णालयात सात दिवस उपचार घेतल्यानंतर ते वर्ध्याला परत येणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्य ...
शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. विविध उपाययोजना राबवित असताना प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला चालणे देखील अवघड झाले आहे. बाजारात जाताना प्रत्येक व्यक्ती बाजारात ...
स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे. ...
जवळपास अडीच महिन्यांत पासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरुवात होणार, या आशेने पहाटे पाच वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरुवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक न ...