सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून ...
कोरोना संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तरीही देवळीच्या तालुका पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे व कारंजा येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे पुढ ...
जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्र ...
पोलीस सूत्रानुसार, मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महाटोली येथील रहिवासी असलेला विशाल हा काही वर्षांपूर्वी पडेगाव येथे त्याच्या जावायांकडे रहायला आला. दारूचे व्यसन असलेल्या विशालची पती व्यसनाधीन विशालच्या जाचाला कंटाळून त्याला सोडून माहेरी निघून गेली. दरम्य ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिकांसह कारागीर अडचणीत सापडले होते. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ होती. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर दुकाने स ...
न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण् ...
प्राप्त माहितीनुसार, ८ मे रोजी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झालेल्या हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोविड अहवाल १० मे रोजी पॉझिटिव्ह आला. तर याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग् ...
3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील. ...
वर्धा जिल्ह्यात घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. ...