राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतीक व सामुहिक कार्यक्रमावर बंदी घालण ...
केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाह ...
आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्य ...
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून माळोदे यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. नोडल अधिकारी म्हणून काम करताना संबंधित क्वारंटाईन लोकांकडून कशाप्रकारे वागणूक मिळते आणि कितपत सहकार्य केले जाते, याची सर्वांना जाणीव आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ ...
सोमी भिंडर असे या ढाबा चालकाचे नाव असून त्यांचा वडिलोपार्र्जित हा व्यवसाय आहे. अमरावती-नागपूर महामार्गालगत तळेगाव (श्याम.पंत.) येथे हॉटेल रायसिंग सेव्हन नावाचा ढाबा आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व हॉटेल व खानावळी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच ...
बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय ...
कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाण ...
शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही ...
वर्धा जिल्ह्याच्या सर्व सिमेला लागून असलेल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिण्यापासून आपआपल्या जिल्ह्यात अडकलेले बँकेचे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणावरून वर्क फ्रॉमहोम करीत आहेत. तर तेथील स्थानिक ...