जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण सन २०२०-२१ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी तसेच लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांसाठी राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी एकूण १६३.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाच ...
पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावस ...
पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक ...
सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे. ...
कोरोना संकटातही बळीराजा मोठे धाडस करून शेतजमीन कसत आहे. परंतु, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहे. येथील भारतीय स्टेट बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ...
जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या ह ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह ...
वडाळा ते हमदापूर शिवारात मध्यंतरी समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची पेरणी केली. दोन वर्षांपासून सेवाग्राम हमदापूर पुढे कांढळीपर्यंतच्या रोडचे काम सुरू झालेले आहे. यात रूंदीकरण तर शिवनगर, चानकी आणि कोपरा शिवारात गिट्टी ...
वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर ...
शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी विक्री संघाकडे एप्रिल महिन्यात आपला शेतमाल विक्रीसाठी सातबारा, आधार कार्ड, बॅक पासबूक देऊन नोंदणी केली. त्यानुसार मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना संदेश पाठवून किंवा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून शेतमाल आणण्यास सांगितले जात आहे. शे ...