आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आ ...
गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ ...
कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे ...
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होेते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली. ...
वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पासून आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु ...
वित्त विभागाने २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामांची माहिती ...
आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यव ...
शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्याची बी-बियाणे व रासायनिक खत खरेदीची धावपळ सुरू झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणे, खतांचा तुटवडा जाऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित करण्यात आली होती. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. दरम्यान, जिल्ह्यात ...