खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्याव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी कॉलेजेसने शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, माधव कोट ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया व ...
आर्वी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी केल्या शिवाय गुरूवारनंतर आपली प्रतिष्ठाने उघडता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संचार बंदीच्या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपवि ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसं ...
एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारां ...
शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सद्यास्थितीत शक्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर ...
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे. ...
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
देवळी नगरपरिषद अंतर्गत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत होते, आज त्यांना हक्काची जागा प्राप्त झाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम करण्यास मोकळे झाले आहे, तसेच देवळी अंतर्गत अनेक नागरिकांचे अतिक्रमन नियमाक ...