सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली. ...
कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क ...
रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठे ...
शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गाव ...
गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी ...
गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडीचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे. सुरुवातीच्या काळात रासायनिक टीटकनाशकांचा कमीत कमी वापर करावा, पहिल् ...
दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर् ...