सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सो ...
महोदय तसा मी, शहरातील महत्त्वाचा रस्ता बर कां! याच रस्त्यावर स्व. इंदिरा गांधीजी यांचा पुतळा आहे तर थोड्या दूर जाताच तुमच्याच घरासमोर बापूरावजी देशमुख यांचा पुतळा आणि थोड्या दूर अंतरावरच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. याला आपण राजमार्ग असे म्हटल्यास व ...
घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे उन्हाळयात लग्नाचा बार आटोपून घेण्याचा निर्णय घेणारे चांगलेच अडचणीत आले. संपूर्ण एप्रिल महिना प्रत्येकांनी घरात राहूनच सुरक्षितता पाळली. मे महिन्यांत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. मा ...
वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. ...
सोयाबीन हिरवे असतानाही शेंगा लागल्या आहेत. तसेच खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील ओलावा जमिनीमध्ये कायम आहे. असेच ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपा ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध् ...
जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणी ...
चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोम ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणी करताना कुठेही सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याचे दिसून आले. तसेच कुठेही हॅण्डवॉशची व्यवस्था नसल्याचे दिसून बघावयास मिळाले. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांवर जरी उपचार वेळेवर होत असले तरी त्यांच्या सुरक्षेविष ...